परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत.
परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत.
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा.
असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात.
– स्मिता हलदणकर
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.
स्वामी विवेकानंद वेदांतचे एक विख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. 18 9 3 मध्ये शिकागो, युनायटेड स्टेट्स येथे आयोजित झालेल्या जागतिक कॉंग्रेस महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या अध्यात्मांचे वेदांत तत्त्वज्ञान केवळ अमेरिका आणि युरोपमधील प्रत्येक देशात स्वामी विवेकानंदांच्या भाषणाद्वारेच उपलब्ध आहे. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जी अजूनही आजही कार्यरत आहे. ते रामकृष्ण परमहंस यांचे समर्थ शिष्य होते. पाहूयात विवेकानंदचे काही विचार….
Quote 1. उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!
Quote 2. उठ माझ्या शेरा,या भ्रमात राहू नका कि तुम्ही निर्बल आहात, तू एक अमर आत्मा आहे, स्वच्छंद जीव आहे, धन्य आहे, सनातन आहे , तु तत्व नाही, शरीर सुद्धा नाही, तत्व तुझा सेवक आहे तु तत्व चा सेवक नाही आहे।
Quote 3. विश्वाची सर्व शक्ति सुरुवाती पासून आपली आहे. आपणच आपल्या डोळ्या वर हाथ ठेवून डोळे मिटून घेतो आणि मग सांगतो कि किती अंधार आहे!
Quote 4. शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.
Quote 5. सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.
Quote 6. सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.
Quote 7. तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. View More
Tags: Smita Haldankar
२ ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली.
महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले. हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत. पाहूयात गांधीजींचे काही विचार….
Quote 1. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
Quote 2. कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
Quote 3. माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
Quote 4. इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
Quote 5. देवाला कोणताच धर्म नसतो.
Quote 6. आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
Quote 7. रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. View More
Tags: Smita Haldankar